what is akhand bharat
विश्लेषण: ‘२०४७ पर्यंत अखंड भारत’ हे RSS चं लक्ष्य पण ‘अखंड भारत’ म्हणजे काय? त्यातून कोणते प्रांत देश म्हणून अस्तित्वात आले? प्रीमियम स्टोरी

इंग्रजांच्या राजवटीमध्ये भारताचे सर्वाधिक वेळा विभाजन झालं असं सांगितलं जातं.

blue plaque dadabhai naoroji home
विश्लेषण : दादाभाई नौरोजीच्या लंडनमधील घराला ‘ब्लू प्लाक’ सन्मान; जाणून घ्या या सन्मानाचं ऐतिहासिक महत्त्व काय प्रीमियम स्टोरी

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, स्वातंत्र्यवीर सावरकर, रवींद्रनाथ टागेर, लोकमान्य टिळक यांनाही या सन्माने गौरवण्यात आलं आहे.

food processing india
विश्लेषण : अन्न प्रक्रिया उद्योगाच्या परवान्यांसाठी काय कराल? प्रीमियम स्टोरी

सर्व अन्न प्रक्रिया उद्योगांच्या सोईसाठी महाराष्ट्र शासनाने परवाना अथवा नोंदणीकरीता ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

mahajyoti
विश्लेषण : महाज्योती संस्थेविषयी वारंवार वाद का निर्माण होतात? प्रीमियम स्टोरी

महाज्योतीची स्थापना ही इतर मागासवर्गासह विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या घटकांसाठी झाली.

explained ips1
विश्लेषण : पोलीस वरिष्ठांना प्रतिनियुक्तीचे वावडे?

केंद्रात विविध संवेदनक्षम आस्थापनांमध्ये आवश्यक असलेल्या पदांसाठी यंदा प्रतिनियुक्तीवर जाण्यास इच्छुक असलेले भारतीय पोलीस सेवेतील फक्त तीन अधिकारी असून तेही…

Spiders dream like humans
विश्लेषण : किटकांनाही माणसाप्रमाणे पडतात स्वप्न; कोळ्यावरील संशोधनानंतर वैज्ञानिकांचा दावा प्रीमियम स्टोरी

आरईएम किंवा रॅपीड आय मुव्हमेंट पद्धत ही झोपेचा एक पद्धत आहे. यामध्ये डोळ्यांची हलचालींचा थेट संबंध मेंदूमधील विचार प्रक्रिया वाढण्याशी…

cyber india
विश्लेषण : भारतात वाढू लागलेत सायबर हल्ले! सायबर सुरक्षेचे आव्हान किती खडतर? प्रीमियम स्टोरी

यावर्षी पहिल्या सहा महिन्यात सायबर सुरक्षेची संबंधित सहा लाख ७० हजार प्रकरणे देशात घडली आहेत.

Taiwan China
विश्लेषण : चीन आणि तैवानचं युद्ध झाल्यास भारताला बसणार मोठा फटका; स्मार्टफोन, टीव्ही, फ्रिज, एसी महागणार प्रीमियम स्टोरी

याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर होणार असल्याने नोकऱ्यांच्या उपलब्धतेबद्दलही शंका व्यक्त केली जात आहे.

Student
विश्लेषण : ‘बार्टी’च्या मूळ उद्देशाला तडा! चांगल्या उपक्रमाची का होतेय दैना? प्रीमियम स्टोरी

ज्या उद्देशाने ‘बार्टी’ची स्थापना झाली तो उद्देशच आज विविध योजनांच्या माध्यमातून पायदळी तुडवला जात आहे.

संबंधित बातम्या