गडचिरोली येथील आजारी नागरिकांना रुग्णालयापर्यंत पोचण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातही खाटेवरून करावा लागणारा वेदनादायी प्रवास याची साक्ष देतो आहे.
सोमवारी अहेरी उपविभागीय कार्यालयाला टाळे ठोकून निम्म्या कर्मचाऱ्यांचा निलंबनाचा प्रस्ताव दाखल केल्याने कर्तव्यनिष्ठ ‘आयएएस’ अधिकारी अशी ओळख असलेले वैभव वाघमारे…