
शेतक-याची ओळख परत मिळवून देण्याची मोठी जबाबदारी प्रसारमाध्यमांवर
अशा पैशाची निर्मितीच हिंस्र व स्वार्थी प्रवृत्तीने होत असते. त्यातून जनहित किंवा सत्कर्म या संकल्पना वल्गना ठरतात.
‘‘प्रो कबड्डी लीगमध्ये विविध देशांचे खेळाडू खेळत आहेत. ते कालांतराने या खेळात तरबेज होतील आणि भारताला कडवे आव्हान देतील,
विकसनशील व अविकसित देशांतील बाजारपेठांमध्ये पुन्हा प्रवेश करून त्या काबीज करण्यासाठी विकसित देशांनी जागतिकीकरणाचा डाव आखला.
प्रगतीच्या संधी आणि तंत्रज्ञान यांतून ‘जागतिक खेडे’ ही संकल्पना आकाराला आली. आज देशा-देशांतील अंतर कमी होऊन विविध संस्कृतींची परस्परांना जवळून…
गेल्या वर्षी गारपीट, अतिवृष्टीमुळे आणि यावर्षी दीड महिना उशिरा आलेल्या पावसामुळे विदर्भात दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर जागतिक मंदीचे…
पाश्चात्त्य सभ्यतेला सतानी म्हणून त्याज्य ठरविणारे कोणीही, या आयत्या आधुनिकतेचा एकही फायदा घ्यायला चुकत नाहीत.
साधारण १९९०-९१ सालच्या आसपासची गोष्ट आहे. केरवाडीला माझा मित्र गरीब मुलांसाठी संस्था चालवत असे. केरवाडी हे गाव परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड…
चीन, मलेशिया, दक्षिण कोरिया आदी अनेक देशांनी सब घोडे बारा टक्के याप्रमाणे नवा आर्थिक विचार जसा आहे तसा स्वीकारला नाही.…
जागतिकीकरणानंतर होत असलेल्या बदलांचा अभ्यास करुन त्या संबंधांतील आर्थिक साक्षरता समाजामध्ये आल्याशिवाय आर्थिक सुधारणा अशक्य कोटीतील बाब ठरेल, असे मत…
जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरणामुळे भारतीय समाजाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. जागतिकीकरणाच्या रेटय़ामुळेच भारतीय समाजमनाची मुस्कटदाबी होत आहे.
जागतिकीकरणाची बाळसेदार श्रीशिल्लक उदारीकरण भारतात अवतरले त्याला आता वीस र्वष उलटून गेली आहेत. या काळात या पर्वाचा फार मोठय़ा प्रमाणावर…
देशात जागतिकीकरणाने वेग घेतला असला तरी अर्थव्यवस्थेच्या राष्ट्रीयीकरणातील मुलभूत नियमांचा एकूण प्रगतीला अडथळा होत असल्याचे मत ज्येष्ठ उद्योगपती तथा फोर्स…