
आज माणसाने प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवला आहे. सारी क्षेत्रे त्याने आपल्या हातात घेतली आहेत.
आपण सिनेमात, नाटकात मजेशीर गोष्टी घडलेल्या पाहतो आणि म्हणतो की, छे असं कुठं घडतं का?
माझं नाव.. पण नको. कारण माझं नाव नक्की काय सांगावं हे मलाच ठरवता येत नाहीये.
संथपणे चाललेल्या ज्येष्ठातली संध्याकाळ! सहा वाजले तरी रस्ताभर उन्हं पसरलेलीच होती.
आज रविवार, चिंतनच्या बाबांना सुट्टी असल्यामुळे सगळी कामे आरामात चालली होती.
जगूची चाकरी पुण्यात. बायकोचं माहेर कोकणात. तिसऱ्या बाळंतपणासाठी तिला तिच्या माहेरी सोडून सडाफटिंग, मिळेल त्या एस.टी.नं पुण्याला परत निघालेला.
तो डोंगरमाथ्यावर पोहोचला, तेव्हा सूर्यदेव अस्तास चालले होते. मावळतीची सोनेरी आभा मागे रेंगाळत इथे तिथे पसरली होती. तो सोन्याचा तलम…
सकाळचे नैमिक उरकून सुकुमार बाहेर पडला. सकाळची ९.२०ची स्थानिक वेळेची मेट्रो गाडी पकडायची होती. त्यामुळे फ्लॅटच्या बाहेर पडल्याबरोबर ६०व्या मजल्यावरून…
प्रेमविवाहात बहुधा असं होत असावं की प्रियकर श्रीमंत तर प्रेयसी गरीब किंवा प्रेयसी हायली कॉलिफाइड तर प्रियकर दहावी किंवा बारावी…
अमिताने सगळ्या वस्तू घेतल्याची खात्री करून घेतली. स्वत:ला एकदा आरशात बघून तिने आईला हाक मारली. ‘‘ममा, निघते गं मी.. ’’…
‘प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात आयुष्यभर धावत असतो. पण मनाशी प्रश्न उद्भवतो की, आयुष्यात खरेच सुख गवसते का?’ या विचारात मग्न…