पारतंत्र्याच्या काळात सिनेमा मूकपटांच्या माध्यमातून भारतीयांपर्यंत पोहोचला. त्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट (मूकपट) तयार केला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट(Indian Cinema) तयार केले. फाळकेंकडून प्रेरणा घेत भारतामधील प्रत्येक प्रांतामध्ये चित्रपटाचे वेड पसरले. थोड्याच कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये सुधारणा झाली.
बोलक्यापटांमुळे भाषांनुरुप चित्रपटांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. त्यातूनच बॉलिवूडसारखी फिल्म इंडस्ट्री उदयास आली. सध्या भारत देश चित्रपट निर्मिती करणारा जगातला प्रथम क्रंमाकाचा देश आहे. दरवर्षी तब्बल २० भाषांमधील १५ ते २० हजार चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित होतात. आपल्या चित्रपटांची दखल जगाने नेहमीच घेतली आहे.Read More
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे २४ वे वर्ष. पुणेकर प्रेक्षकांना चित्रपटांच्या जगाची आंतरराष्ट्रीय खिडकी उघडून देणाऱ्या या महोत्सवात यंदा कोणती…
गेल्या आठ दिवसांपासून जगभरातील चित्रपटांची पर्वणी दिलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) ‘द एलिशियन फिल्ड’ हा भारतीय चित्रपट प्रभात उत्कृष्ट…
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे २४ वे वर्ष. पुणेकर प्रेक्षकांना चित्रपटांच्या जगाची आंतरराष्ट्रीय खिडकी उघडून देणाऱ्या या महोत्सवात यंदा कोणती…
Pune International Film Festival 2026: पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे २४ वे वर्ष. पुणेकर प्रेक्षकांना चित्रपटांच्या जगाची आंतरराष्ट्रीय खिडकी उघडून…
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे २४ वे वर्ष. पुणेकर प्रेक्षकांना चित्रपटांच्या जगाची आंतरराष्ट्रीय खिडकी उघडून देणाऱ्या या महोत्सवात यंदा कोणती…
सामाजिक दोष, वर्गीय संघर्ष, भ्रष्टाचार, वैयक्तिक स्वातंत्र्य यांसारखे संवेदनशील विषय बारकाव्यानं हाताळणारे सुपरबॉइज ऑफ मालेगाव, होमबाउण्ड, आग्रा, सितारे जमीन पर,…
दशावतार चित्रपटाच्या यशस्वी १०० दिवसांनिमित्त आयोजित कार्यक्रमात दिलीप प्रभावळकर यांनी भूमिकेमागील तयारी, दशावतार कलेचा अभ्यास आणि चित्रपटातील पर्यावरणीय संदेश उलगडून…