पारतंत्र्याच्या काळात सिनेमा मूकपटांच्या माध्यमातून भारतीयांपर्यंत पोहोचला. त्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट (मूकपट) तयार केला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट(Indian Cinema) तयार केले. फाळकेंकडून प्रेरणा घेत भारतामधील प्रत्येक प्रांतामध्ये चित्रपटाचे वेड पसरले. थोड्याच कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये सुधारणा झाली.
बोलक्यापटांमुळे भाषांनुरुप चित्रपटांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. त्यातूनच बॉलिवूडसारखी फिल्म इंडस्ट्री उदयास आली. सध्या भारत देश चित्रपट निर्मिती करणारा जगातला प्रथम क्रंमाकाचा देश आहे. दरवर्षी तब्बल २० भाषांमधील १५ ते २० हजार चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित होतात. आपल्या चित्रपटांची दखल जगाने नेहमीच घेतली आहे.Read More
पारलिंगी समुदायाच्या कथाव्यथा मांडणाऱ्या सिनेमांना व्यासपीठ उपलब्ध करून देत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या कशिश प्राईड फिल्म फेस्टिव्हलच्या नव्या पर्वाला ३ जूनपासून सुरुवात…
पारलिंगी समुदायाच्या कथाव्यथा मांडणाऱ्या सिनेमांना व्यासपीठ उपलब्ध करून देत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या कशिश प्राईड फिल्म फेस्टिव्हलच्या नव्या पर्वाला ३ जूनपासून सुरुवात…
भारतीय चित्रपट महोत्सवांना खर्या अर्थाने सर्वसमावेशक व्हायचे असेल, तर त्यांना जागतिक आणि स्वतंत्र प्रयोगांतून शिकावे लागेल. प्रस्थापित महोत्सवांनी केवळ प्रतीकात्मक…
Yavatmal Apsara Theatre Demolished: ‘अप्सरा’ भुईसपाट झाल्यामुळे शहराच्या नकाशावरून आणि यवतमाळकरांच्या मन:पटलावरून ओळखीचा एक मोठा भाग पुसला गेल्याची हुरहूर शहरवासीयांना…
मणिरत्नम ह्यांनी दिग्दर्शित केलेला आणि धीरूभाई अंबानी यांच्या उद्योगातील प्रगतीवर आधारित असणारा २००७ चा चित्रपट म्हणजे गुरु. लेखकाने किंवा दिग्दर्शकाने…
‘त्रिशूल’ चित्रपटातील अमिताभ आणि संजीव कुमार यांच्या संघर्षातून ‘प्रेडेटरी प्रायसिंग’ ही आर्थिक संकल्पना लेखकाने उलगडली आहे. बाजारपेठेतील स्पर्धा संपवण्यासाठी किमती…