नांदेड, ठाणे, नागपूर येथील दुर्दैवी घटनेनंतर राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
टोल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील तीन दिवसांपासून मनसेचे मुलुंड टोलनाक्याजवळ उपोषण सुरू आहे. या उपोषणास मनसेचे नेते अविनाश जाधव…
शालिनी ठाकरे म्हणतात, “शिल्लक सेनाप्रमुख आजकाल आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून तुम्ही नैराश्यात आहात. त्यामुळेच…”
पुण्याच्या मावळ लोकसभेसाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केलेली आहे. स्वतः मावळ लोकसभेवर राज ठाकरे हे लक्ष केंद्रित करून आहेत, अशी…
शिवसेनेचा ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीच्या चर्चा सध्या सुरू आहेत. यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्राप्त झालेले कार्यकारी अभियंताचे कार्यालय गाठत त्यांना मनसेतर्फे उत्कृष्ट खड्डेसम्राट अभियंता पुरस्काराचे स्मृतीचिन्ह देत…
“मराठी आमची राज्यभाषा आहे. त्यामुळे जर नुकसान टाळायचं असेल, तर कंपनीनं ही जाहिरात ताबडतोब थांबवावी आणि माफी मागावी. नाहीतर…”
शासकीय यंत्रणांनी निधी दिला म्हणून करोडोच्या फक्त बाता करता, अशी टीका मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी…
मीरा रोड येथील एका विकासकाने देखील केवळ मारवाडी व गुजराती नागरिकांना प्राधान्य देत असल्याची जाहिरात समाज माध्यमांवर प्रसिद्ध केली होती.
काही दिवसापूर्वी मनसेचे आमदार पाटील यांनी कल्याण लोकसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली.
“आज एक मगर स्विमिंग पूलमध्ये पोहताना दिसली. या अगोदर अजगर, साप आला होता. अनधिकृत प्राणी संग्रहालय बनवलंय, त्यात अजगर, मगर…
टोल बंद होणार नसेल तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढीव टोलवाढ रद्द करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.