
पालकमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाच नक्षलवाद्यांनी दोन निरपराध आदिवासी युवकांची हत्या केलीय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली आहे. मंत्रालयात एक निनावी पत्र आले असून त्यात मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य…
गडचिरोली जिल्हय़ात गावकरी नक्षलवाद्यांच्या विरोधात आता आवाज उठवायला लागले आहे.
गडचिरोली जिल्हा पोलिस दलाने अतिशय कल्पकतेने नक्षल अभियान राबविल्याने हे यश मिळाले आहे.
नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढल्याने, सैन्यदलाकडून नक्षल्यांचा खात्मा करण्यासाठी मोहिम सुरु आहे
भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्रातील पोलीस शिपाई बंडू वाचामी १० मे पासून बेपत्ता होते.
नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या तीन विद्यार्थ्यांची पोलिसांच्या विशेष प्रयत्नांमुळे रविवारी सुटका झाली.
राज्यातील अतिसंवेदनशील असलेल्या नक्षलग्रस्त भागात पोलिसांच्या आक्रमक रणनितीमुळे नक्षल चळवळीचा कणा मोडला असून बंदुकीच्या जोरावर
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील (एफटीआयआय) बहुतांश आंदोलक विद्यार्थी हे नक्षलवादी असल्याचे वादग्रस्त विधान करून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी…
नक्षल चळवळीत प्रेम व कुटुंब व्यवस्थेला मान्यता नसल्यामुळेच यावर्षी तब्बल ९ जोडप्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून सुखी संसाराचा मार्ग निवडला आहे.
राज्य शासनाने नव्यानेच जाहीर केलेल्या सुधारित आत्मसमर्पण योजनेचा लाभ मिळवून कमांडर, उपकमांडर व सात महिलांसह दहा सशस्त्र नक्षलवाद्यांनी आज गडचिरोलीचे…
गेल्या दीड वर्षांत ३७ नक्षलवाद्यांना ठार मारणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील जवानांना रोख बक्षीस देण्यास राज्याच्या गृह खात्याने चक्क नकार दिला…
नक्षलवाद्यांनी २९ वर्षांत ४९३ निरपराध नागरिकांची अतिशय क्रुर हत्या केली.
गडचिरोलीतील ४२० नक्षलवाद्यांसह गोंदिया, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्य़ांतील ४३६ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली आहे.
सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात १५ पोलीस मारले गेल्याच्या घटनेसंदर्भातील ‘नाकत्रे आणि नेभळट’ हा अग्रलेख (१३ मार्च) वाचला.
पोलिसांना बिस्किटाचे पुडे विकले आणि पोलिसांच्या जनजागरण मेळाव्यात गाणी म्हटली या कारणावरून दोघांना नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्य़ातील किष्टापूर गावी मंगळवारी पहाटे…
नक्षलवाद व दहशतवादी हल्ल्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन येथील महाऔष्णिक विद्युत केंद्राची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) सोपविण्याचा महत्वपूर्ण…
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले असून आपल्या या आवाहनाच्या पुष्टर्थ त्यांनी मतदारांना ‘यापैकी
नक्षलवादाचा प्रवास दहशतवादाच्या दिशेने होत असून त्याचा बीमोड करणे गरजेचे झाले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी सांगितले.
सालेकसा तालुक्यातील भ्रमणध्वनींचे झाले खेळणे गेल्या वर्षी पुकारलेल्या बंददरम्यान दहशत पसरविण्यासाठी नक्षलवाद्यांनी टोयागोंदी येथील ग्रामपंचायत इमारत व जमाकुडो येथील मोबाइल…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.