जालना शहरात घेण्यात आलेल्या हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात अब्दुल सत्तार यांनी प्रशासकीय कारकीर्द येईपर्यंत आमदार गोरंट्याल यांच्या अधिपत्याखाली असलेल्या नगरपरिषदेवर…
काँग्रेस पक्षातील गटबाजी, त्यामुळे पडलेली उभी फूट, विद्यमान आमदाराने केलेली बंडखोरी, गावागावातून बंडखोरीला मिळालेले पाठबळ, अनपेक्षित निकाल अशा सर्व गोष्टी…
भाजपच्या संकटमोचक मंत्र्यांनी नंदुरबारमध्ये उपस्थित असतानाही मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमास अनुपस्थित राहून नव्या वादाला तोंड फोडले आहे. शिंदे गट आणि भाजप गटात…
शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसांचे अर्थशास्त्र आणि अर्थसंकल्प दोन्ही कोलमडून पडले असताना केवळ आश्वासने ,आरोपप्रत्यारोप , घोषणाबाजी यामुळे राजकारण्यांना लोकमान्यता कशी मिळणार?