दोन वर्षांच्या खंडानंतर निघणाऱ्या पायी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी हिरा-मोती या मानाच्याअश्वद्वयांनी टाळ-मृदंगाच्या गजरात शुक्रवारी अंकली येथून प्रस्थान…
पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या नियोजित रुंदीकरणामध्ये अन्याय होत असल्याचा आरोप करीत जेजुरीतील बाधित कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडे पत्र पाठवून इच्छामरणाची मागणी केली आहे.
स्वत:च्या लग्नाची पत्रिका देवासमोर ठेवण्यासाठी निघालेल्या नवरदेवासह तीन तरूणांचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अक्कलकोट-गाणगापूर रस्त्यावर घडली.