Pakistan Reacts on Indus Waters Treaty: भारताने पाकिस्तानची राजनैतिक कोंडी करताच पाकिस्ताननेही प्रत्युत्तर दिले आहे. द्वीपक्षीय व्यापार कराराला स्थगिती देत…
तब्बल ९ वर्षांनंतर भारतीय परराष्ट्रमंत्री पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले असून याआधी २०१५ साली सुषमा स्वराज परराष्ट्रमंत्री म्हणून पाकिस्तान दौऱ्यावर गेल्या होत्या.
United Nations General Assembly India Reply: संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मुद्द्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.