
राज्यात अंमली पदार्थांची तस्करी वाढली असून गृहमंत्र्याचे शहर तस्करीचे केंद्र बनले आहे. गेल्या वर्षभरात उपराजधानीतून जवळपास ३ कोटी रुपयांचे अंमली…
(वरिष्ठ प्रतिनिधी, लोकसत्ता)
पोलीस विभाग, न्यायालय, सायबर गुन्हे आणि गुन्हेगारी जगतातील वृत्त संकलन करणे, विश्लेषण करणे, आणि जनजागृती करून माहिती पुरविणे.तसेच सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्यांवर समूपदेशन आणि वृत्तलेखन करणे.
राज्यात अंमली पदार्थांची तस्करी वाढली असून गृहमंत्र्याचे शहर तस्करीचे केंद्र बनले आहे. गेल्या वर्षभरात उपराजधानीतून जवळपास ३ कोटी रुपयांचे अंमली…
राज्यात महिला व जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यात यावर्षीसुद्धा महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक हत्याकांड मुंबईत, दुसऱ्या ठाण्यात, तिसऱ्या नागपूर, चौथ्या पुण्यात घडले. ही आकडेवारी महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरुन प्राप्त झाली आहे.
मुलाला भरोसा सेलमध्ये बोलवले आणि मायलेकाचे मनोमिलन करुन दिले. आई आणि मुलगा या भावनिक नात्यातील गुंता पोलिसांनी अलगद सोडवला.
राज्यात देहव्यापार झपाट्याने वाढला असून गेल्या ११ महिन्यांत मुंबईनंतर सर्वाधिक देहव्यापाराच्या कारवाई नागपुरात करण्यात आल्या.
लग्नाचे निमंत्रण पाठवल्याचे सांगून ‘डॉट एपीके’ फाइल व्हॉट्सॲपवर पाठवण्यात येते. ती फाइल उघडल्यास मोबाइल काही वेळासाठी बंद पडतो आणि पुन्हा…
‘एपीके’ (अँड्रॉईड पॅकेजिंग किट) स्वरूपाच्या ‘फाईल्स डाऊनलोड’ करू नका. कारण अशा फाईल्समधून सायबर गुन्हेगार तुमच्या भ्रमणध्वनीवर नियंत्रण मिळवू शकतात.
एखाद्या अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर लग्नपत्रिका पाठवल्यानंतर उत्सुकतेपोटी किंवा एखाद्या नातेवाईकाचे लग्न असल्याचे वाटून ती पत्रिका उघडण्यात येते.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून ई-चालानची व्यवस्था केली आहे.
पोलिसांनी मायलेकींच्या हृदयाच्या कप्प्यात निर्माण झालेली वादाची पोकळी प्रेमाने फुंकर मारुन भरुन काढली. मायलेकींचे पुन्हा मनोमिलन झाले
महाराष्ट्र पोलीस दलात २ लाख २१ हजार २५९ मंजूर पदांपैकी ३३ हजारांवर पदे रिक्त आहेत
गुन्हेगारांची नजर केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांवर अधिक असते. त्यांची माहिती पद्धतशीर प्रकारे गोळा केली जाते. त्यासाठी…