पप्पू : माझी बायको फार रागीट आहे. छोटया छोट्या गोष्टीवर चिडत असते. बंड्या : माझी बायको पण फार रागीट होती.पण आता शांत झालीय. पप्पू : कसे काय ? काय केलं तू ? बंड्या : काही नाही. मी एकदा म्हटलं, म्हातारपण आलं की बायका अशी चिडचिड करतातच. तेव्हापासून ती रागवायचं विसरूनच गेली