गुरुजी - बंड्या सांग. जर दहा माणसे एक भिंत बांधायला दहा दिवस घेतात, तर तीच भिंत चार माणसे किती दिवसात बांधतील? बंड्या - काहीच वेळ लागणार नाही. कारण दहा माणसांनी ती भिंत आधीच बांधली आहे.