लोकसत्ता टीम

नागपूर: राज्यातील बऱ्याच भागात तापमान वाढल्याने राज्याची वीजेची मागणी शुक्रवारी २७ हजार मेगावॅटवर गेली आहे. ही मागणी आणखी वाढण्याचा अंदाज या क्षेत्रातील जाणकार करत आहे.

Nirbhaya Squad, Maharashtra, women’s safety, Nirbhaya Squads in Maharashtra Remain Largely Inactive, police commissionerates, Nagpur,
राज्यातील निर्भया पथक कागदावरच!
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
low price to mung, soybean, mung price,
सोयाबीननंतर मूगही कवडीमोल, राज्यातील बाजार समित्यांमध्ये किती दर ?
Criticism of Congress state president Nana Patole on river linking project
नदीजोड प्रकल्पातून पाणी गुजरातला देण्याचा घाट; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका
The post of CEO of semiconductor industry America to the economy
चिप चरित्र: एक स्वप्नवत् प्रस्ताव!
sugar exports, Ethanol, sugar production,
साखर निर्यातीवरील निर्बंध कायम ? गरजेइतक्या साखर उत्पादनानंतर होणार इथेनॉल निर्मिती
govt introduce banking reforms bill in lok sabha four nominees allow to a bank
बँक खात्याला चौघांचे नामनिर्देशन शक्य; लोकसभेत बँकिंग सुधारणा विधेयक सादर
Export restrictions on onions affect producers
कांद्यावरील निर्यात निर्बंधाने उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी; जागतिक बाजारात देशाची पीछेहाट

राज्यात शुक्रवारी (२ जून) दुपारी ४.३० वाजता वीजेची मागणी २७ हजार ३० मेगावॅट होती. त्यापैकी राज्यात १६ हजार ४५८ मेगावॅट वीज निर्मिती होत होती. केंद्राच्या वाट्यातून राज्याला १० हजार ३०३ मेगावॅट मिळत होते. राज्यात तयार होणाऱ्या विजेपैकी महानिर्मितीच्या औष्णिक व गॅस वीज निर्मिती प्रकल्पातून ६ हजार २७१ मेगावॅट, जलविद्युत प्रकल्पातून १,४९३ मेगावॅट वीज मिळत होती. अदानीकडून २,५१९ मेगावॅट, जिंदलकडून ८६६ मेगावॅट, रतन इंडियाकडून १,२५३ मेगावॅट आणि इतर असे मिळून खासगी कंपन्यांकडून राज्याला एकूण ७ हजार ४५० मेगावॅट वीज मिळत होती.