
कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पाय गमवावा लागलेल्यांना पुन्हा स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शहरातील संस्थांकडून पुढाकार…

कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पाय गमवावा लागलेल्यांना पुन्हा स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शहरातील संस्थांकडून पुढाकार…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मध्ये बोलताना महाराष्ट्रातील नाशिकच्या चंद्रकिशोर पाटील यांच्या कामाची दखल घेत कौतुक केलं आहे.

भारतीय स्त्रीमध्ये स्वकर्तृत्वाने विविध क्षेत्रात आपला लौकिक निर्माण करण्याची क्षमता असून, कुटुंबातील पिता आणि पती स्त्रीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्यास…

महिनाभरात जिल्ह्यात ब्रम्हगिरी (त्र्यंबकेश्वर), रामशेज दुर्ग (दोन वेळा), नाशिक तालुक्यातील मायना डोंगर वनक्षेत्र तसेच मातोरी (ता. नाशिक) गावाच्या गायरानात वणव्यांमुळे…

करोनाची तिसरी लाट ओसरल्याने निर्बंध शिथिल होत असले तरी पुढील संभाव्य धोके टाळण्यासाठी आरोग्य पथके लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी धडपड करीत…

जिल्ह्याच्या वेगवेगळय़ा भागात बिबटय़ांची संख्या वाढली असताना शहरातील इंदिरा नगर परिसरात कचऱ्याच्या गोणीत बिबटय़ाचे कातडे आढळून आले.

वाहनांची संख्या वाढत असताना शहरात पुरेसे वाहनतळ नसल्याने वाहतुकीशी निगडित विविध समस्या उद्भवत आहेत. या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी मुंबईत वाहनतळ…

सावंतवाडी भागातील जांभळांना अव्वल स्थान दिले जात आहे. तेथील जांभळांच्या वाइनला चांगली चव आणि रंग प्राप्त होतो.

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकामुळे अखिल नाटय़सृष्टीला वेगळा आयाम देणारे दिवंगत ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या आठवणींना सोमवारी…

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांना थकबाकीचा भरणा करून दंडात सवलत देण्यासाठी जाहीर झालेल्या विलासराव देशमुख अभय योजनेचा जिल्ह्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित…

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आजही जिल्ह्यातील आदिवासी भागातील पाणी समस्या जैसे थे आहे. पाण्यासाठी रानोमाळ भटकणाऱ्या बायाबापडय़ांचा संघर्ष आजही थांबलेला नाही.

करोनाकाळातील र्निबधांचे सावट दूर झाल्यामुळे दोन वर्षांनंतर मंगळवारी शहर परिसरात अभूतपूर्व उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली.