
गेल्या दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात धुवांधार पाऊस कोसळत आहे. सर्वच नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात धुवांधार पाऊस कोसळत आहे. सर्वच नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळपास एकही अद्ययावत सुविधांनी युक्त रुग्णालय नाही.

जिल्ह्यातील शहर, गाव, पाडे व इतर वस्तीमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी म्हणून शासनाने आखलेल्या विविध पाणीपुरवठा योजना मुदतीनंतर रखडविणाऱ्या…

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी परिसरामध्ये उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्यासह त्यांच्यासोबत वाहनात असलेल्या एकाचे अपघाती निधन झाल्यानंतर महामार्ग प्राधिकरण खडबडून जागे…

पालघर जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यापैकी ३१० गावांमधील सरपंच अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे.

गेल्या दोन दिवसांत मुंबईसह पालघर, ठाणे आणि नाशिक परिसराला पावसानं शब्दश: झोडपून काढलं आहे.

गेल्या तीन वर्षापूर्वी उत्तर भारतात सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस या गाडीची चाचणी आमदाबाद- मुंबई दरम्यान आज संपन्न झाली.

कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी संस्थेला आर्थिक मदत हवी आहे.

देशातील सर्वात मोठय़ा औद्योगिक वसाहतीपैकी एक असणारम्य़ा तारापूर औद्योगिक वसाहत व परिसरातील बोईसर-चिल्हार या मुख्य रस्त्यांवर अवजड वाहनांच्या बेकायदा पार्कींगचा…

प्राचीन आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या वारली चित्रकलेचे प्रतिबिंब आंतरराष्ट्रीय पटलावर उमटले आहे.

उद्योगपती सायरस मिस्त्रीयांच्या अपघाती निधनानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले व रस्ता व सुरक्षितता विभागाच्या संदर्भात जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या…

पालघर जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.