
माझी बदली झाल्यानंतर राजीव गांधींचे एसपीजी संरक्षण काढून घेण्यात आले,’ असे या (आत्म)चरित्रात नमूद करण्यात आले आहे.

माझी बदली झाल्यानंतर राजीव गांधींचे एसपीजी संरक्षण काढून घेण्यात आले,’ असे या (आत्म)चरित्रात नमूद करण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वी रेल्वेमंत्र्यांनी ओडिशातील अपघातामागे कोण आहे ते कळले आहे, आता पुढील तपासासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवतो आहोत,

नव्या इमारतीतील वाढीव आसनक्षमतेमुळे लोकसभेतील जागा वाढण्याच्या शक्यतेबरोबरच नव्या राजकीय वादाची चिन्हे दिसत आहेत..

केंद्र सरकारने यापूर्वी २०१८-१९ या वर्षी मूगडाळीच्या हमीभावात सर्वाधिक म्हणजे २५ टक्के वाढ केली होती.

गीतांजली अय्यर यांना हिंदीसुद्धा बरे बोलता येते, हे श्रीधर क्षीरसागरांच्या ‘खानदान’ या चित्रवाणी मालिकेतील त्यांच्या छोटेखानी भूमिकेमुळे तत्कालीन प्रेक्षकांना समजले.

व्यक्तिगत स्वार्थासाठी नव्हे तर निष्काम भावनेने, विश्वहिताच्या व सत्यप्रस्थापनेच्या दृष्टीने लढणे हेच धर्मकार्य आहे.’’

आपण कोणाच्या हातचे बाहुले होत आहोत का, याचा जनतेने जरूर विचार करावा.

गोलाकार करून बसलेले बिबटे मध्यभागी मान खाली घालून उभ्या असलेल्या तरुण सहकाऱ्यावर प्रश्नांचा भडिमार करत होते.

‘‘श्रीकृष्णाचा हा आदर्श व गीतेचा हा आदेश जीवनात उतरविणे हाच खरा गीतेचा पाठ ठरणार आहे.

येथील विद्यापीठांच्या ढिसाळ कारभारामुळे भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्यास प्राधान्य देतात,

महाराष्ट्रात युती सरकारच्या मागील कार्यकाळात तूर डाळीच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व तूर डाळ सरकार हमीभावाने विकत घेईल, अशी घोषणा केली…

अमेरिकेच्या दृष्टीने या सहकार्याच्या वाटेवरील महत्त्वाचा टप्पा भारताचे रशियावरील अवलंबित्व कमी करणे हा आहे.