
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशभर शेतकऱ्यांचा असंतोष टिपेला पोहोचला आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशभर शेतकऱ्यांचा असंतोष टिपेला पोहोचला आहे.


‘उंच माझा खोका..’ हा अग्रलेख (२६ नोव्हेंबर) वाचला. राज्यातील महापालिका क्षेत्रांत बहुमजली इमारती बांधण्यास परवानगी मिळाली असल्याने बहुमजली इमारती उभारल्या…

जेआरडी टाटांनी पूर्ण स्वातंत्र्य दिल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत कोहलींनी, ही कंपनी काय काय करू शकते याचा आराखडा मांडला.


लंडनमध्ये जन्मलेले, पण बालपण कोलकत्यात घालवलेले रवी अग्रवाल हे हार्वर्ड विद्यापीठाचे पदवीधर

अकृषक करात दर पाच वर्षांनी वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

अनेक बहारदार व रंजक किस्से संबंधित पक्षाच्या आमदार-नेत्यांशी बोलून सूर्यवंशी यांनी वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.

कवीनं जे काही भोगलंय आणि उपभोगलंय ते सारं या कवितेत सहजरीत्या अधोरेखित होतं.

अजित पवार यांचा शपथविधी होणार याची माहिती शरद पवार यांना असल्याचा (आधीच्या तीनपैकी एका पुस्तकानं केलेला) दावा याही पुस्तकात आहे.

मॅराडोनाने १९८६ च्या विश्वचषक स्पर्धेत केलेले निर्णायक ‘गोल’ दूरदर्शनवरून दिसल्याने, भारतीयांना ‘लॅटिन अमेरिकी शैली’ पाहता आली

न्यायालयांनीच घेतलेल्या त्या निर्णयांतून असा ‘समज’ होतो की न्यायालये अतिक्रम करीत आहेत.