जगाचं भजन सुटून परमतत्त्वाचं भजन सुरू झालं पाहिजे. जगाची ओढ सुटून सद्गुरू-बोधानुरूप जगण्याची ओढ निर्माण झाली पाहिजे.
Page 1192 of विचारमंच

देशातील अब्जाधीशच सरकारची आर्थिक ध्येयधोरणे ठरवत असतात, असा सार्वत्रिक अनुभव आहे.

आदित्य ठाकरे, रोहित पवार अशांच्या मागणीवरून इतका मोठा निर्णय घेतला जाणार असेल तर हा शिक्षणाचा ‘पोर’खेळ झाला

पोट भरणं आणि स्वत:ला जिवंत ठेवणं या गोष्टींपलीकडे गेल्यावर माणूस या हिकमती प्राण्याने वस्तू तयार करायला सुरुवात केली

भारतातील करोनाबाधितांचा एकंदर आकडा बुधवारी दोन लाखांपार गेला

उष्णकटिबंधीय जंगलांचे संवर्धन व आधुनिक जैवविविधता विज्ञान यांची सांगड त्यांनी घातली होती

परंपरेचे जोखड स्त्रियांच्या पायात बांधण्यात धन्यता मानणाऱ्या पुरुषांनी या व्रताची माळ हळूच स्त्रीच्या गळ्यात घातली.

आपलं मन सद्गुरूंचंच मन झालं पाहिजे, म्हणजे मनानं त्यांच्याशी एकरूपता आली पाहिजे.

रिस्थिती हाताबाहेर जायला लागल्यावर काही तरी जुजबी कारवाई करून वेळ निभावून नेण्यात ही यंत्रणा तरबेज असते.

राज्याचे, मुंबईचे महत्त्व उत्तरोत्तर कमी होऊ नये, हे लक्षात घेऊन तातडीने पावले उचलावी लागतील..

गेल्या चार दशकांतील जागतिकीकरणामुळे जागतिक सागरी व्यापाराला उधाण आले.

- Prev page
- Page 1
- …
- Page 1,191
- Page 1,192
- Page 1,193
- …
- Page 2,576
- Next page