
हल्ली आकडेवारीवर विश्वास ठेवण्याचे दिवस उरले नाहीत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार या आठवडय़ात १०० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करेल

जो अपराध करतो त्याच्यावर अपकार न करता त्याचं हितच साधून द्यायचं, हा पृथ्वीचा गुण अवधूत सांगतो. इ

जेव्हा काही समाजकंटक रस्त्यावर येऊन काही विघातक करू धजतात, त्या वेळी त्यांचे यश हे फक्त आणि फक्त पोलीस व सरकारचे…


‘आप’चा नगरसेवक ताहीर हुसेन याच्यावर गुप्तचर यंत्रणे(आयबी)च्या कर्मचाऱ्याच्या हत्येत आणि दंगलीत हात असल्याचा आरोप आहे

कराराच्या मसुद्यात डोकावल्यास काही गोष्टी स्पष्ट होतात, पण अनेक अनुत्तरित राहतात.

पोलिसांचे नियंत्रण केंद्र सरकारकडे असू नये यासाठी कायद्यात सुधारणा करणे गरजेचे आहे.

आपला संगणकाशी होणारा संवाद ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून होतो, त्याला ‘इंटरफेस’ म्हणतात.

सार्वजनिक कार्यक्रमांपासून समाजमाध्यमी भावनापाझरापर्यंत हे गुणगान होत राहिले.

निश्चलनीकरणाचा उल्लेख पुस्तकात अन्यत्र कोठेही नाही, हेही इथे मुद्दाम सांगितले पाहिजे.

संस्कृत भाषेतील प्राचीन भारतीय नोंदी आणि त्यात अंतर्भूत आर्थिक विचार असा अनोखा मेळ या ग्रंथात साधला आहे.