
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फक्त दुबळ्या लोकशाहीतच पायदळी तुडवला जाऊ शकतो

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फक्त दुबळ्या लोकशाहीतच पायदळी तुडवला जाऊ शकतो

माणसाच्या मनावर मायेचा पगडा कसा बसतो, हे नवनारायणांपैकी एक अंतरीक्ष हा राजा जनकाला सांगत आहे.

अगदी अश्मयुग असो वा सध्याचे डिजिटल युग; यशस्वी होण्याची मूलभूत तत्त्वे फारशी बदललेली नाहीत..

स्वातंत्र्योत्तर भारतात भाषावार प्रांतरचनेत अस्तित्वात येणारे पहिले राज्य म्हणून आंध्र प्रदेशचा उल्लेख केला जातो.

संसार म्हणजे काय? तर जो सतत सरत असतो तो. अर्थात, क्षणोक्षणी त्याचं रूप सतत बदलत असतं

बहुमत हा निर्णयप्रक्रियेच्या अंतिमतेचा सर्वमान्य निकष आहे, हे मान्य. पण म्हणून बहुमताचेच सदैव योग्य असते असे नाही

महाराष्ट्राचा डाव हातून निसटलाच कसा, याचे आकलन भाजपला अजूनही करता आलेले नाही.

भारतीयांचा उपभोग खर्च गेल्या ४० वर्षांमध्ये प्रथमच घटल्याचे सर्वेक्षणात आढळून आले.

जन्मजात गोष्ट सांगण्याची सवय असणारे किरण नगरकर कबिराचे दोहे हाताशी घेऊन एक वेगळाच पट त्यांच्या शेवटच्या ‘द आर्सनिस्ट’ या कादंबरीत…

भूमीतून आपल्याला भारताच्या प्रचंड बौद्धिक श्रीमंतीचा लाभ मिळू शकेल, अशी लेखकाची धारणा आहे.

आपणच कसे योग्य आणि बिनचूक वागलो हे वाचकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्नही असतो.. जॉन बकरे यांचंही पुस्तक तसंच असेल का?

कोणत्या भाषेत समजावले तर अधिक कळते, या विषयावर खूप वर्षे संशोधन केल्यानंतर जगातल्या सगळ्या भाषा संशोधकांनी त्याचे उत्तर ‘मातृभाषा’ असेच…