बैठक संपल्यानंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मार्च १९६६ मध्ये मणिपूरमधील ऐझावल या शहरावर बॉम्बहल्ले करण्यात आले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटापाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षानेही पुन्हा एकदा जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा इरादा व्यक्त केला आहे.
सचिन पायलट म्हणतात, “भारतीय वायुसेनेचे वैमानिक म्हणून माझ्या वडिलांनी बॉम्बफेक केली हे खरं आहे. पण…!”
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेसच्या गटाची सत्ता उलथवलीच नव्हे,…
दोन राजकीय कार्यक्रमांमुळे लातूर जिल्ह्यातील निलंगेकर – देशमुख हा पूर्वापार वाद नव्याने उफाळला असल्याचे दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १० व्या वेळी लाल किल्ल्यावरून केलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावर संमिश्र राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.
शरद पवार व अजित पवारांच्या भेटीमुळे मविआमध्ये संभ्रमाचं चित्र निर्माण झालं असून त्यावर नाना पटोलेंनी सूचक विधान केलं आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संभाव्य राजकीय भूकंपाबाबत मोठं विधान केलं आहे.
मोदी म्हणतात, “काही विकृती गेल्या ७५ वर्षांत देशात घर करून बसल्या आहेत. आपल्या समाजव्यवस्थेचा असा हिस्सा बनल्या आहेत, की…!”
आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवाराबाबत चाचपणी करण्याबाबत लोकसभा मतदारसंघ प्रभारी म्हणून माजी पालकमंत्री आ.सुनील केदार यांची आज सभा झाली
मोदी म्हणतात, “मी १० वर्षांचा हिशेब तिरंग्याच्या साक्षीनं देतोय. १० वर्षांपूर्वी राज्यांना…”