‘गुलामराजा’ या कादंबरीत शेतकऱ्याचा ‘राजा’ ते ‘गुलाम’ असा प्रवास मिंडेंनी मांडला आहे.
यंदा काही भागात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नव्हते.
धोम धरणाचा (ता वाई) डावा कालवा पांडे गावच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास फुटला. मोठ्या प्रमाणावर पाणी ओझर्डे गावच्या चंद्रभागा…
समितीने सुचविल्याप्रमाणे अल्पकालीन गळती प्रतिबंधक उपाययोजनांची कामे आपत्कालीन परिस्थितीत सन २०१७ मध्ये हाती घेण्यात आली होती.
डिसेंबरच्या मध्यावर जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांत ४८ हजार ७६७ दशलक्ष घनफूट अर्थात ७४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
लाेणावळा येथील टाटा कंपनीच्या मुळशी धरणातून ७६० दशलक्ष लीटर पाणी मिळावे, असे पत्र महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जलसंपदा विभागाला दिले…
पाणीपुरवठ्यावरून प्रशासन व राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असताना शहराच्या काही भागांत जाणवणाऱ्या पाणी तुटवड्याबाबत पालिकेने नियोजन केले आहे.
जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत आणि त्यानंतर तयार केलेल्या अहवालात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांसाठी पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या बारवी धरणातील वाढीव पाणी पुढील दीड वर्षे तरी मिळणार नाही. महाराष्ट्र औद्याोगिक…
मोरबे धरण सप्टेंबर महिन्यात यंदा १०० टक्के भरले. शहरातील लोकसंख्येच्या मानाने शहरात अतिरिक्त पाणीपुरवठा केला जात आहे.
बारवी पाणी पुरवठा विस्तारीकरण योजनेतील अनेक कामे सध्या सुरु आहेत.
पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे उभे राहताना दिसले.