चार शेतकऱ्यांच्या हातात नोटीस आली आणि त्यामधील कर्जाची रक्कम ५० ते ६० लाख रुपयांची होती.
व्यापारी ज्या दरात घेतील त्या दरात शेतमाल विकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. शेतकऱ्यांची ही लूट उघड्या डोळ्याने सरकार बघत आहे, पण…
बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून लढवण्यात येणार असल्याची घोषणा गुरुवारी येथे…
मुख्य आरोपी रमण्णाराव मुसलिया बोल्ला, वीर व्यंकटराव सत्यनारायण वाकलकुडी, आनंद काकडे, व्यंकटराव गेडा या चौघांना अटक करण्यात आली तर अन्य…
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून एक लाख रुपयांची मदत केली जाते.
घाऊक बाजारात एका जुडीला प्रतवारीनुसार पाच ते दहा रुपये असे दर मिळाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उसाचे पैसे मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम उधळणार असल्याची घोषणा शनिवारी केली.
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना किंमती उंचावणे सत्ताधाऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे अकस्मात झालेल्या या दौऱ्याचा विधानसभा निवडणुकीशी संबंध…
बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडे सोने-तारण ठेवून रब्बीचे नियोजन आणि दिवाळी सणाचा खर्च भागवण्यासाठी शेतकरी कर्ज घेताना दिसत आहे.
सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याने सर्वप्रथम उसाचा जास्त दर देण्याचे जाहीर करताच इतर कारखानेही जादा दर देण्यासाठी पुढे सरसावत आहेत.
ऊस उत्पादकांची दिवाळी गोड नसेल, तर कारखानदारांचीही दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही खराडे यांनी यावेळी दिला.
कांदा व अन्य कृषिमालासह धान्याचे लिलाव बंद राहणार असले तरी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचे लिलाव नेहमीप्रमाणे होणार आहेत.