१९३० सालच्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या चिरनेर येथील मूळ स्मारकांच्या परिसरात पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली.
कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या उरण व पनवेल तालुक्यांच्या सीमा परिसरातील दिघाटी – चिरनेर या दोन्ही गावांतील जंगलात बिबट्याचा बिबट्याच्या पायाचे ठसे…
यामुळे येथील पाड्यावर राहणाऱ्या आदिवासीच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भारताने २००१ ते २०२२ या कालावधीत आगीमुळे तब्बल ३.५९ लाख हेक्टर वृक्ष आच्छादन गमावले आणि इतर सर्व नुकसानीमुळे २.१५ दशलक्ष…
या २१ वर्षाच्या कालावधीत सर्वाधिक नुकसान २००८ साली झाले.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना नाममात्र दरात जिप्सीसारख्या वाहनात बसून व्याघ्र पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.
देशात २०२० ते जून २०२१ या काळात सर्वाधिक ३ लाख ४५ हजार ९८९ वन क्षेत्र जळून खाक झाले होते.
संकेतस्थळावरून कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेकडून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीसाठी केलेली सफारी बुकींग वैध राहणार नाही
आंतरराष्ट्रीय सीमारेषेच्या १०० किमी आतपर्यंत आणि नक्षलग्रस्त भागात पायाभूत सोई-सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे करून हे विधेयक…
केतकी घाटे आणि मानसी करंदीकर या निसर्गप्रेमी मैत्रिणींनी स्थानिक जैववैविध्याचे पुनरुज्जीवन आणि जतन या उद्दिष्टाने पुण्याजवळील पानशेत धरणाच्या बॅकवॉटरला लागून…
तुम्ही शौच करणारा बघितला आहे काय? वाघ शौच कसा करतो? हे तुम्हाला आहे काय?
आतापर्यंत ४० मृत्युमुखी, हजारो विस्थापित; अल्जेरिया, इटली, ग्रीसला मोठा फटका