उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी हा इंडिया आघाडीचा प्रमुख घटक पक्ष आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत.
पश्चिम बंगालमध्ये स्वबळाचा नारा देणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मन वळविण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न होत आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या ‘इंडिया’ आघाडीशी स्थानिक काडीमोड करण्याच्या निर्णयामुळे भाजप अस्वस्थ झाला…
इंडिया आघाडीबाबत तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर भाजपाचे नेते, उपमुख्यमंत्री…
‘इंडिया’तील जागावाटपाचा तिढा घटक पक्षांच्या नेतृत्वांमुळे नव्हे तर, स्थानिक नेत्यांच्या वर्चस्वाच्या लढाईमुळे निर्माण झालेला आहे.
तृणमूलशिवाय ‘इंडिया’ आघाडी अशक्य; काँग्रेसचा सावध पवित्रा
‘एकला चलो रे’, अशी भूमिका घेत ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात…
लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपात सहमती घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा आणि त्याचीच री पंजाबचे…
ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून खटके उडत होते.
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली नसली तरी त्यांनी भाजपावर निशाणा साधला. भाजपाने…
येत्या २२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या अयोध्येतील राम मंदिरातील राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.