कृषीमाल वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी दिली जाणारी वाहतूक दरातील सवलत केंद्र सरकारने बंद केल्याने किसान रेल्वेला मिळणारा शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी झाला…
मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी सुविधेसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सीएसएमटी – नागूपर, सोलापूरदरम्यान विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत.