
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्यासंदर्भात केलेल्या विधानावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबरची आघाडी सहा महिन्यांपूर्वी तोडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असता तर काँग्रेसच्या जागा विधानसभा निवडणुकीत वाढल्या असत्या, असे मत…
पेडन्यूजवर र्निबध आणण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली असली तरीही राज्यात पेडन्यूजच्या माध्यमातून सर्रास प्रचार सुरू असल्याचे आढळून आले आहे.
काँग्रेसचेच सरकार पुन्हा सत्तेत येणार असून, राज्यात पुन्हा काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार आहे. राज्यात विकासाच्या बाबतीत इंदापूर तालुका पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी…
या शेतकऱ्यांना सावकारी कायद्याअंतर्गत त्यांची जमीन परत मिळवून देण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत…
गेल्या दीड महिन्यांत १५० रुपयांनी दर घसरला आहे. ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ असे सरकार म्हणते खरे. मात्र, पंतप्रधान आणि कॅबिनेट…
माझी आणि गोपीनाथ मुंडेंची पहिली भेट झाली ती एक संघर्ष करणारा नेता म्हणूनच. १९९१ साली मुंडेंनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणारी…
गारपीटग्रस्त शेतक ऱ्यांच्या जमिनीचा कवडीमोल किमतीला लिलाव करून त्याला भूमिहीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे.
या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा बँकेच्या संचालक मंडळाने राजीनामा देण्याची गरज नाही, अशा शब्दांमध्ये सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी…
सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी चौकशीचे अहवाल फेटाळत गरकारभार करणाऱ्यांनाच वाचवण्याचा प्रयत्न केल्याने बँक रसातळाला गेली. त्यामुळे भ्रष्ट संचालकांबरोबरच पाटील हेही…
शिवसेनेच्या विरोधात भाजपचे तर भाजपच्या विरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते काम करत आहेत. मनसे व भाजपची सेनेच्या विरोधात छुपी युती आहे.
भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही प्रणाली असून केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही संसदीय कार्यपद्धती अस्तित्वात आहे.
आदर्शचा अहवाल व त्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या बाबतची कसलीही कागदपत्रे संसदीय कार्य मंत्रालयाला मिळाली नसल्याचे संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन…
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी येत्या आठ दिवसांत स्वतंत्र प्राधिकरण नेमण्यात येणार आहे. तसेच सहकार विभागातील विविध प्रशिक्षणासाठी पुणे येथे अद्ययावत…
राज्यातील २०२ पैकी ५७ सहकारी साखर कारखाने चालू, तर १०० बंद आहेत. दुसरीकडे ४० कारखाने विकले गेले, तर २४ मोडीत…
नगररचना व विकास आराखडा तयार करताना केवळ पुढच्या पाच वर्षांचा विचार न करता पन्नास वर्षांनंतर राज्यात काय परिस्थिती असेल याचा…
सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्य़ात भात, काजू व आंबा यांसारखी महत्त्वाची पिके घेण्यासाठी पीक क्रेडिट धोरण ठरविण्यासाठी मंत्रालयात एक बैठक घेण्यात येईल
नाबार्डने राज्यातील सुमारे २५ हजार विविध कार्यकारी सोसायटी बंद करण्याचे परिपत्रक काढले असले तरी ग्रामीण भागातील विकासात महत्वपूर्ण भूमिका
सहकार प्राधिकरण स्थापन करण्यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे सांगत सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुदत संपलेल्या सहकारी
धरणे शंभर टक्के भरलेली असताना केवळ अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील या दोन मंत्र्यांच्या हटवादी भूमिकेमुळेच पुणे शहराच्या पाणीसाठय़ात कपात…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.