Rahul Gandhi Statement on Election Result : चारपैकी तीन राज्यांत भाजपाची यशस्वी वाटचाल सुरू आहे तर, तेलंगणामध्ये काँग्रेसचा विजय निश्चित…
तीन राज्यांतील काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल गांधींचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारतीय जनता पक्षाला तीनही राज्यात मिळालेल्या यशानंतर नागपुरात पक्षाच्या कार्यालयासमोर जल्लोश केल्यानंतर बावनकुळे प्रसार माध्यमाशी बोलत होते.
मध्य प्रदेश आणि राजस्थानात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे, छत्तीसगडमध्ये भाजपा काँग्रेसमध्ये चुरस असली तरी भाजपा सध्या पुढे आहे.
राजस्थानमधील बायतू येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना ‘पनवती’ असे संबोधून टीका केली होती.
तेलंगणा विधानसभेसाठी काल ( ३० नोव्हेंबर ) मतदान पार पडलं. त्याठिकाणी भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ) आणि काँग्रेसमध्ये थेट…
पाच राज्यांतील निवडणुकीच्या एग्झिट पोलवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधींनी पी. सेठी. हाजी यांचा मुलगा पी. के. बशीर यांचं कौतुक केलं आहे
गेल्या वर्षात खरगे यांनी सोनिया गांधी यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीत त्यांचा विजय झाला.
संघ विचारांचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच मनुवादी, जातीयवादी, स्त्रीविरोधी, लोकशाहीविरोधी आहे. राहुल गांधींच्या एका शब्दावरून गदारोळ सुरू आहे.
‘‘देशातील द्वेषाचे वातावरण संपवण्याचे आपले ध्येय असून, त्यासाठी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करणे आवश्यक आहे,’’ असे मत काँग्रेसचे…
तेलंगणातील बीआरएस आणि केंद्रातील नरेंद्र मोदी यांचं सरकार हटवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. काँग्रेस हा जुना पक्ष असून आगामी तेलंगणा…