केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला असून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. इन्कम टॅक्सचे स्लॅब अबाधित ठेवत मध्यमवर्गीय करदात्यांची उपेक्षा झाल्याची भावना एकीकडे आहे, तर कृषी क्षेत्राला भरघोल मदत केल्याचंही तज्ज्ञ सांगत आहेत. काय आहे बजेटमध्ये हे तर अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे, परंतु तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतंय बजेट…