Maharashtra Breaking News, 11 August 2022 : राज्यात सत्तांतरानंतर आता नव्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तारही झालाय. मात्र, अद्याप खातेवाटप झालेली नाही. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकारवर शाब्दिक हल्ले होत आहे. दुसरीकडे सरकारकडून लवकरच खातेवाटप होईल आणि माध्यमांचे अंदाज खोटे ठरवणारं खातेवाटप असेल, असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. राजकीय घडामोडींशिवाय राज्यात पावसाने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीय. एकूणच पावसासह राज्यातील इतर सर्व राजकीय घडामोडींचा एकाच ठिकाणी आढावा…