सासरेबुवांना बातमी लागते की मुलीच्या गावाला वादळ झालंय, ते जावयाला फोन लावतात, "काय जावईबापू वादळ काय म्हणतंय?" जावई - "स्वयंपाक करतंय, फोन देऊ का".