
काळ मोठा कठीण आहे. देश खडतर परिस्थितीतून जात आहे.



गाढवाचे पिल्लू लहानपणी जसे गोजिरवाणे दिसत असते, तसे बहुतांश सरकारी योजनांचे असते, अशी टीका शेतकरी संघटनेतील नेते मंडळी करतात.

आपण जन्मापासून सुख मिळवण्यासाठीच धडपडत असतो. आयुष्याच्या मध्यावर येता येता आपल्या मनात विचारांचा झंजावात सुरू होतो.

फाशीची शिक्षा नको असेल तर अशा नराधमांना निदान सश्रम जन्मठेपेची शिक्षा तरी मिळायलाच हवी. त्या

२०१४ ते २०२० या सहा वर्षांत असे काय झाले, की एकेकाळी गळामिठीलायक असलेले ‘अॅमेझॉन’ कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस हे मोदी…

शिवसेना हा प्रवास किती नेटाने करते, त्यावर महाविकास आघाडीचे यशही अवलंबून आहे.

राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या भारत विभागाच्या वतीने लखनऊमध्ये आयोजित तीनदिवसीय कला महोत्सवात मंजरी चतुर्वेदी यांचे सादरीकरण होते

अशिक्षित आणि गरीब पालकांना आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे असे वाटत असेल, तर तो दोष त्यांचा नाही

ऑक्सफर्डमधील शिक्षणानंतर ख्रिस्तोफर हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दक्षिण आफ्रिकेत गेले.

