मुंबईच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यासाठीही हा यंदाचा सर्वांत उष्ण दिवस ठरला. जिल्ह्याचे सरासरी तापमान ४१ अंशांवर गेले.
ही रोषणाई हटविण्याची मागणी करत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्गाला वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी अवजड असा पहिली तुळई (गर्डर) समुद्रात आणण्यात येणार…
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासाठी घातलेली ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याचा आणि आरक्षण देणारा कायदा करण्याचा अधिकार कोणत्याही कायदेमंडळाला नाही.
कामाच्या ठिकाणी थंड पाणी ठेवण्याचे व कामगारांना किमान दर २० मिनिटांनी एक पेला पाणी पिण्याची आठवण करून द्यावी, अशा सूचना…
गुंफेच्या आजूबाजूला १०० मीटर परिसरात बांधकाम करण्यास मनाई असल्यामुळे प्रकल्पबाधित झालेल्या रहिवाशांचा पुनर्विकास प्रकल्पही रखडला आहे. जोगेश्वरी गुंफेचा विषय प्रलंबित…
आशिया खंडातील सर्वात पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून ठाण्यापर्यंत धावली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करत असून वृद्धांच्या आरोग्यविषयक व सामजिक सुरक्षेची हमी या जाहीरनाम्यात दिली…
Salman Khan Firing Case : लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने फेसबुकवर सलमान खानला धमकी देणारी पोस्ट टाकली होती. सदर…
वसतिगृहाचे चारही मजले मागील १० दिवसांपासून अंधारात आहेत.
राज्यात मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे उष्माघात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.