एका व्यक्तीच्या हातात देश दिला तर तो देशाचा गळा घोटल्याशिवाय राहात नाही, हे आता जनतेला समजले आहे. म्हणूनच केंद्रात मजबूत…
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सातत्याने भूमिका बदलते, अशी काहींनी टीका केली. मात्र आम्ही भूमिका बदलली नसून मुद्द्यांवर बोलत आहोत.
आपल्याला पाळीव श्वानाची हत्या करणाऱ्या काळजीवाहकाविरोधातील खटला गेली चार वर्षे प्रलंबितआहे. त्यामुळे, तो लवकरात लवकर निकाली काढून आपल्या श्वानाला न्याय…
पावसाळ्यात अंधेरी सब वेमध्ये पाणी साचू नये म्हणून पालिका प्रशासनाने विविध कामे हाती घेतली असून पाण्याचा निचरा वेगाने करण्यासाठी सब…
मुंबई महानगरपालिकेने दादरमधील चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, ‘राजगृह’ येथील निवासस्थान तसेच आसपासच्या परिसरात नागरी सेवा-सुविधां उपलब्ध केल्या…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी १४ एप्रिल रोजी पश्चिम आणि मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र त्यामुळे प्रवाशांचे…
खासगी भूखंडावरील झाड किंवा फांदी अंगावर पडून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने गृहनिर्माण संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी…
पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचून रेल्वे सेवा ठप्प होऊ नये म्हणून हाती घेतलेल्या पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी…
वांद्रे पूर्व येथील एका सरकारी कार्यालयाच्या इमारतीला शनिवारी दुपारी आग लागली. वांद्रे – कुर्ला संकुल परिसरातील बाळराम इमारतीच्या तिसऱ्या आणि…
ही लिंक कधी सुरू होणार, याबाबत कोणतीही स्पष्टता मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून दिली गेली नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.
म्हाडा चारकोप येथील तब्बल १२ सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी असलेले फंजीबल चटईक्षेत्रफळ विक्री करावयाच्या इमारतीसाठी वापरून घोटाळा करण्याचा वास्तुरचनाकारांचा प्रयत्न…
सागरी किनारा मार्गावर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला काही ठिकाणी तडे गेले आहेत, तर हाजीअली येथे पादचाऱ्यांसाठी असलेल्या भूमिगत मार्गामध्ये समुद्राच्या भरतीचे…