संत्र्याचा प्रमुख खरेदीदार देश असलेल्या बांगलादेशने संत्र्यावरील आयात शुल्कात १४० टक्के वाढ केल्याने त्याचा परिणाम इथून होणाऱ्या निर्यातीवर झाला.
राजस्थानमध्ये अल्प पाऊस पडतो, याशिवाय इतर संकटेही असतात. मात्र तरीही तेथील शेतकरी आत्महत्या करत नाही.
कुटुंब प्रमुख असलेल्या पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली.
नैसर्गिक आपत्तीने झालेले नुकसान आणि त्यातच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण असून गेल्या वर्षभरात राज्यात सर्वाधिक शेतकरी…
या प्रकरणी तहसीलदारांनी शेतकऱ्याला न्याय देण्याऐवजी त्याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले.
सरकारने जागे व्हावे व मराठ्यांना आरक्षण जाहीर करावे’ असा मजकूर लिहून ठेवत रोहणने गळफास घेऊन जीवन संपविले आहे.
यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी व इतर कारणाने पिकांचे नुकसान झाले.
दोघांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.
अकरावीमध्ये शिक्षण घेणार्या मुलाने बुधवारी सकाळी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रकार घडला.
२१ वर्षीय विद्यार्थीनीला पालकांनी फोटोशूटची परवानगी नाकारली याचा राग धरून तरूणीने टोकाचा निर्णय घेतला.
कर्जबाजारी असल्याने मानसिक तणावात होते. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
विविध स्तरांवरुन मोबाईलचे व्यसन आणि त्याच्या अवलंबत्वाविषयी बोलणं आणि जागृती करणं आवश्यक होऊन बसलं आहे. कारण हे डिजिटल ड्रॅग सहज…