

निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनाचं ध्येय त्यांना पुन्हा आपल्या जन्मगावी घेऊन आलं. कोकणातील संकटग्रस्त प्रजातींचा अभ्यास करताना त्यांनी ‘सीतेचा अशोक’, ‘सप्तरंगी’…
आपलंही कधी कधी ठमाबाईंसारखं वागणं होतं का? विशेषत: सोशल मीडियावर! आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट बऱ्याचदा सगळ्यांना कळवलीच पाहिजे असं आपल्याला…
आषाढाचा पहिला दिवस म्हणजे महाकवी कालिदास दिन. वरवर पाहता मेघदूत फक्त प्रेमकाव्य वाटू शकेल, पण खरंतर ही भारतीय मॉन्सूनच्या वाटचालीची…
रिसर्च स्कॉलर म्हणून गायत्री पवार या तरुणीने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. खरंतर अभ्यासात हुशार असलेल्या गायत्रीच्या मनात स्पर्धा परीक्षा…
२१ जून हा ‘जागतिक योग दिन’ म्हणून जगभर उत्साहात साजरा केला जातो. आजच्या डिजिटल युगात मानसिक हलकल्लोळ वाढत चालला असताना…
आजच्या डिजिटल जीवनात पोस्ट्स, बातम्या, नोटिफिकेशन्स, व्हिडीओ, मेसेजेस यांच्यातून आपल्यावर माहितीचा मारा होत आहे. एकाच वेळी भरमसाट माहिती समोर आल्यामुळे,…
पावसाला सुरुवात झाली की, डोंगर हिरवेगार होतात, ओढ्यांना नवा जीव मिळतो आणि थंडगार हवा मनाला शीतलता देऊन जाते. पण अशा वेळी…
दरवर्षी किमान १ हजार रोपं तयार करून शिवशंकर चापूले इच्छुकांना ती मोफत देतात. बियांचं प्रदर्शन हा त्यांचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण…
केवळ सैन्यातच नव्हे तर आज अनेक अशी क्षेत्रं आहेत जी आतापर्यंत केवळ पुरुषांची मक्तेदारी समजली जाणारी होती. मात्र, अशा अनेक…
मुंबई-पुण्यासारख्या दमट आणि ओल्या वातावरणात फॅशनची सगळी गणितं सांभाळून कपड्यांची काळजी घ्यावीच लागते.
वृक्षतोड, पाण्याचा अपव्यय, धूर करणे अशी पर्यावरणाला हानिकारक कृत्यं थेट न करतासुद्धा आपल्या रोजच्या डिजिटल कृतीतून याच गोष्टी अप्रत्यक्षपणे करत…