
काही महिन्यांच्या परिश्रमानंतर भरनोलीतील ती एके काळची पडकी इमारत आज टुमदार इमारतीच्या स्वरूपात सज्ज झाली. या सुसज्ज इमारतीला पोलीस अधिकाऱ्यांनी…
विधवा प्रथेवर बंदी घालण्याचा निर्णय नुकताच नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक आणि कर्मचारी संस्थेच्या त्रैमासिक बैठकीत घेण्यात आला
चिपळूणमधील लेखापरीक्षक निशा आंबेकर-कुलकर्णी यांनी यांत्रिकी नौका चालवण्याबरोबरच पाण्यात बुडणाऱ्याला बाहेर काढून प्रथमोपचार करणे, ड्रोनचा वापर, सुरक्षाविषयक उपाय इत्यादीचे प्रशिक्षण…
सेवानिवृत्त कर्नल शशिकांत दळवी यांनी दोन वर्षापूर्वी बीड तालुक्यतील कामखेडा या गावात येऊन घरावरच्या छतावरचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी तीस घरावर…
१०वी व १२ वी मधील शिक्षण घेणाऱ्या १५ मुलांची सोय आता केली जात आहे.
समाजातील सर्वांत दुर्लक्षित घटक असलेल्या अपंगांच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्याबरोबरच कौशल्य प्रशिक्षणाद्वारे त्यांना रोजगारक्षम बनवण्याचे आणि त्यांच्या पुनर्वसनाचे काम ‘अनामप्रेम’ संस्था…
चिरगाव जंगलात संख्या वाढली, सिस्केप- वन विभागाचा प्रकल्प
मालेगाव कॅम्पातील म.स.गा. महाविद्यालयाच्या कुंपणालगत नव्यानेच झालेल्या जॉगिंग ट्रॅकजवळ या वटवृक्षाचे पुनर्रोपण करण्यात आले
दोन किलोमीटर लांबीच्या या ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून तो पूर्वीप्रमाणे प्रवाहित झाला आहे
सातपुड्याच्या पायथ्याशी ७१ एकरांत २५ हजारांवर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करण्यात आले.
श्रमदानातून गावाच्या परिसरातील डोंगर उतारावर पाणी अडविण्यासाठी खड्डे खोदले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमांतर्गत तब्बल १०० हून अधिक चर खोदले…
‘रायसोनी व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालया’तील संगणक अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी तीन हजारांत अनोखी ‘स्मार्ट ब्लाइंड स्टिक’ तयार केली आहे.
अप्रतिम स्थापत्याचे उदाहरण असलेली वालूर येथे स्वच्छ करण्यात आलेली बारव. या ठिकाणचे श्रमदान दिव्यांच्या उजेडात रात्रीवेळी सुद्धा करण्यात आले.
आतापर्यंत दोन हजारांहून अधिक जणांनी पेढीतील संहितांचा लाभ घेतला असल्याची माहिती परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी दिली.
जिल्ह्यातील तीन शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यवसाय विस्तारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे.
गावात एकही मुस्लीम कुटुंब नसताना दरवर्षी या गावात ‘मोहरम’ साजरा होतो. मोहरमच्या यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील प्रदीर्घ शैक्षणिक परंपरा लाभलेल्या पैसा फंड हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी करोना संकटकाळाचा सदुपयोग करून प्रेक्षणीय कला दालन…
शेणापासून गोवऱ्या, धूपबत्ती गोमूत्रापासून गोमूत्र आसव, पंचगव्य, दंतमंजन, केशतेल, शाम्पू, फेस पावडर, साबण अशी सुमारे ४५ ते ४७ उत्पादने तयार…
मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्हे आणि रेशीम उत्पादक जिल्ह्याची बाजारपेठेतील आवक वाढली असल्याने जिल्ह्यातील रेशीम शेतीत चांगभलं असल्याची भावना निर्माण झाली…
१५ ऑक्टोबर २०२० रोजी अर्थात वाचन प्रेरणादिनी सुरू झालेल्या या पुस्तक भिशीच्या जिल्ह्यात पाच शाखा असून, सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.