
केंद्र सरकारने गांधी कुटुंबियांशी संबंधित असलेल्या राजीव गांधी फाउंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टचा एफसीआरए (FCRA) परवाना रद्द केला आहे.
झारखंडमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत असताना बालविवाहाबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
“आणखी एक २६/११ होण्याची वाट पाहिली जात आहे का?”, असा सवाल भातखळकर यांनी अवैध ड्रोन विक्री प्रकरणावरून केला आहे…
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला निर्णय
रामटेक तालुक्यातील कांद्रीमध्ये दोन युवतीच्या संदर्भात घडलेल्या प्रकरणावरून गृहविभाग संवेदनशील नाही.
राज्य पोलीस दलातील उपायुक्त दर्जाच्या ६९ आधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी रात्री गृहविभागाने जारी केले.
राज्यात येणाऱ्या हजारो पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी स्थानिक पोलिसांची असते.
मोठय़ा प्रमाणात न्यायालयात तुंबलेले खटले, दोषसिद्धीचे कमी प्रमाण आणि दीर्घकाळ चालणाऱ्या खटल्यांमुळे फिर्यादी आणि साक्षीदारांना होणारा
अहमदनगर जिल्ह्य़ातील सामूहिक बलात्कार, नागपूरमधील तुरुंगातून कैद्यांचे पलायन, नागपूर शहरातील गेल्या काही दिवसांतील गंभीर गुन्हे यासह
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण व्हावे याकरिता महिलांचे संरक्षण अधिनियमन २००५ आणि पोलीस ठाण्याच्या आवारात स्थापन करण्यात
क्रीडा प्रकारांत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्युच्च नैपुण्य दाखवणाऱ्या खेळाडूंना राज्य शासनाच्या महसूल, गृह, वित्त, उत्पादन शुल्क वा इतर विभागांमध्ये त्यांच्या मागणीनुसार…
परळी दगडफेक प्रकरणाची सविस्तर माहिती व चुकांचा अहवाल पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गृह विभागाला पाठविला आहे. दरम्यान, अंत्यविधीत झालेल्या गदारोळास…
शांततापूर्ण रचनात्मक समाजाची जडणघडण व्हावी, या भूमिकेतून राज्यात राबविल्या जाणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या जाहिरात
राज्य पोलीस दलातील एक-एक वरिष्ठ अधिकारी राजीनामे देऊन बाहेर पडत असतानाच गृहविभागाच्या पदोन्नतीच्या धोरणातील भेदभाव आणि त्यामुळे
मुंबईत पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या पाश्र्वभूमीवर, महिलांना संरक्षण देण्यात आणि राज्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात अपयशी ठरलेले राज्याचे गृहमंत्री…
गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अमिताभ राजन यांच्यासह ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एस.एस. संधू आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव एस.के.…
राज्यात शिक्षेचे प्रमाण कमी, हा प्रश्न महत्वाचा आहे. सरकारी वकिलांची नेमणूक ही गृहखात्याच्या अखत्यारीमध्ये आली तर पोलीस व सरकारी वकील…