
अफगाणिस्तानातील दूरचित्रवाहिन्यांवरील सर्व महिला वृत्तनिवेदकांनी प्रक्षेपणादरम्यान चेहरा झाकणे अनिवार्य करणारा आदेश गुरुवारी (१९ मे) जारी करण्यात आला.
महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्येच्या बाबतीत आठव्या क्रमांकावर; राजेश टोपेंची माहिती
दिल्लीत पुन्हा एकदा करोनामुळे रुग्णसंख्या वाढू लागल्याचं चित्र
राजेश टोपे म्हणतात, “५० टक्के उपस्थिती, मास्क, दुहेरी लसीकरण, मास्कसक्ती हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. पण याचा अर्थ लोकांनी बिनधास्तपणे…
अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यात करोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होत असताना करोनाच्या निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे
या मास्कला केएफ८० टॅग देण्यात आला आहे. हे मास्क ०.३ मायक्रॉन कण ८०% कार्यक्षमतेने फिल्टर करू शकते असा दावा कंपनीने…
राज्यात मास्क सक्ती हटवण्याचा कोणताही विचार किंवा चर्चा नसल्याचं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
राज्यात मास्कसंदर्भात असलेली सक्ती हटवली जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. या चर्चेसंदर्भात आदित्य ठाकरेंनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
ठाकरे सरकार मास्क हद्दपार करण्याच्या विचारात
युरोपीय देशांमध्ये रुग्णसंख्या वाढत असतानाही तिथे मास्कमुक्ती आणि निर्बंध शिथिल करण्यात आल्याचंही टोपे यांनी सांगितलं आहे.
मुखपट्टीच्या वापरासंबंधीची अनेक चर्चा अजूनही इंटरनेटवर होत आहेत आणि आता कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या तज्ञांनी मुखपट्टी वापरण्याचे एक आश्चर्यकारक कारण शोधले आहे.
मास्क लावणं आरोग्यासाठी हितकारक नसून त्याचा जास्त वापर टाळा, असा सल्ला देणाऱ्या काँग्रेस आमदारांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सरकारतर्फे वारंवार लोकांना मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली आहे.
शिंदे यांनी २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.
जेव्हा एखादी व्यक्ती स्वप्नात आपल्या कोणत्याही नातेवाईकांना पाहते तेव्हा त्याच्या मनात हे निश्चितपणे येते की या स्वप्नाचा अर्थ काय असू…
पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी दिली होती ही ऑफर…
जानेवारी २०१९ ते २७ जून २०२२ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे शेख यांनी मंगळवारी फिर्यादी मध्ये म्हटले आहे.
बंडखोरीमागे भाजपाचा सहभाग असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी केला आहे. यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण…
सध्या धरणात १५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
वाशी येथे नामकरण समितीचे मुख्य समन्वयक दशरथ भगत यांनी ढोलताशांसह आनंद व्यक्त करीत फटाके फोडले
India vs Ireland 2nd T20 Live : दोन टी २० सामन्यांच्या मालिकेत भारत १-०ने आघाडीवर आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ३१ मे २०२२ पर्यंतची अद्ययावत केलेली यादी अंतिम करण्यात आली आहे.