उत्तर-पश्चिम भारतामध्ये फेब्रुवारीच्या अखेपर्यंत पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव होता. त्यामुळे या भागात ढगाळ हवामानाची स्थिती होती.
उत्तर-पश्चिम भारतामध्ये फेब्रुवारीच्या अखेपर्यंत पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव होता. त्यामुळे या भागात ढगाळ हवामानाची स्थिती होती.
संस्थेत पदवी-पदव्युत्तर आणि पदव्युत्तर-डॉक्टरेट अभ्यासक्रम एकात्मिक पद्धतीने शिकता येतात
सलग दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी शहर परिसरात अवकाळी पावसाचा शिडकावा झाला. काही मिनिटे रिपरिप सुरू होती.
सध्या शहरातील तापमान वाढत असल्याने नागरिक शीतपेयाच्या ऐवजी ताक, दही, लस्सी, श्रीखंड याचे सेवन करणे पसंत करतात.
वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी व भारनियमन टाळण्यासाठी महावितरणवर खुल्या बाजारातून महागडी वीज घेण्याची वेळ आली आहे.
इंद्रायणी, ज्ञानोबा आणि तुकोबा हा त्रिवेणी संगम विनोबांनी मोठय़ा मनोज्ञ रीतीने उभा केला आहे.
सांगलीसह सात बाजार समितींना देण्यात आलेली मुदतवाढ शुक्रवारी समाप्त होत असून त्यानंतर प्रशासक नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्यातच जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यांमध्ये टंचाईच्या झळा बसू लागल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू…
शहरातील करोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने कमी झाल्याने नागरिकांनी वर्धक मात्रेच्या लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे.
संसद आणि विधिमंडळ सदस्य हे लोकांनी निवडून दिलेले असल्यामुळे ते स्वत:ला सर्वशक्तिमान समजतात.
वसई पूर्वेच्या चिंचोटी येथील रास्त भाव दुकानात चोरी केलेला धान्याचा साठा खाली केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
राज्यघटनेला धाब्यावर बसवण्याची ही प्रेरणा यांना मिळते ती भारतीय नागरिकांमध्येच भेद करण्याच्या प्रवृत्तीमुळे.