
‘तिप्रा मोथा’ आणि डावी आघाडी निवडणुकीपूर्वी एकत्र आली असती तर मात्र त्रिपुरामध्ये वेगळे चित्र पाहायला मिळाले असते.
‘तिप्रा मोथा’ आणि डावी आघाडी निवडणुकीपूर्वी एकत्र आली असती तर मात्र त्रिपुरामध्ये वेगळे चित्र पाहायला मिळाले असते.
केजरीवाल सरकारचे प्रमुख म्हणून सिसोदिया वावरत होते. पण, त्यांच्या अटकेने केजरीवाल यांना जबरदस्त धक्का बसला आहे.
रायपूरमधील महाअधिवेशनात झालेला राजकीय ठराव पाहिला तर काँग्रेसला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी वेगळा जाहीरनामा करण्याची गरज नाही.
अदानी आणि मोदी एकच आहेत. देशाची सगळी संपत्ती एका व्यक्तीने लुटली आहे, असा घणाघाती शाब्दिक प्रहार काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल…
विरोधकांची तिसरी आघाडी मात्र भाजपाच्या फायद्याची ठरेल, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसने रायपूरमधील महाअधिवेशनातील राजकीय प्रस्तावात घेतली आहे.
‘भारत जोडो यात्रे’ने पक्षाला आणि देशाला निर्णायक वळण दिले आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीची सांगता या यात्रेने होत असल्याचा मला मनापासून…
काणू समितीतील उपस्थित ४५ सदस्यांनी एकमताने कार्यकारिणी समितीची निवडणूक न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला
कार्यकारिणी समितीच्या निर्णयानंतर, राजकीय, आर्थिक, परराष्ट्र संबंध, सामाजिक न्याय, शेती आणि युवा, शिक्षण, रोजगार असे विषयवार एकूण सहा ठराव निश्चित…
चिंतन शिबिरातील राजकीय ठरावातील मुद्द्यांवर घोळ घालण्यापेक्षा कार्यकारिणी समितीवर पूर्वीप्रमाणे पक्षाध्यक्षांकडून नियुक्त केलेले सदस्य सामील करण्याचा निर्णय घेतला जाण्याची पक्षांतर्गत…
दिल्ली महापालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडून आणण्यासाठी आम आदमी पक्षाला (आप) नाकीनऊ आलेले आहेत, हे पाहिले की, बहुमत मिळवूनदेखील सत्ता…
सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरमधील लोकसभा-विधानसभा मतदारसंघांच्या फेररचनेला सोमवारी वैध ठरवले आहे.
राहुल गांधी यांच्या पदयात्रेनंतर काँग्रेसमध्ये लगेच चैतन्य निर्माण होईल, असा भाबडा आशावाद कुणीच बाळगत नाही, पण..