गुरुजी – बंड्या, तुझं लक्ष कुठे आहे… आता सांग पटापट

ऊसापासून काय तायर होते?

बंड्या – ऊसापासून साखर तयार होते

गुरुजी – शब्बास बंड्या …पुढे सांग

बंड्या – साखरेपासून …साखरपूडा

साखरपुड्यानंतर लग्न होते..

लग्नानंतर काय होते सांगू का? गुरुजी

गुरुजी – गाढवा…पुढे बोलशील तर मार खाशील

बंड्या – ( पळत पळत ) लग्नानंतर भांडणे होतात….