गुरुजी - बंड्या, तुझं लक्ष कुठे आहे. आता सांग पटापट ऊसापासून काय तायर होते? बंड्या - ऊसापासून साखर तयार होते गुरुजी - शब्बास बंड्या .पुढे सांग बंड्या - साखरेपासून .साखरपूडा साखरपुड्यानंतर लग्न होते.. लग्नानंतर काय होते सांगू का? गुरुजी गुरुजी - गाढवा.पुढे बोलशील तर मार खाशील बंड्या - ( पळत पळत ) लग्नानंतर भांडणे होतात..