
त्रिपुरासारख्या घटनेचे राज्यात पडसाद उमटतात. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते.

त्रिपुरासारख्या घटनेचे राज्यात पडसाद उमटतात. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते.

दहा हजारात एखाद्या व्यक्तीचा रक्तगट बॉम्बे असतो. असे असतानाही शहरातील मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय रुग्णालयांत असा रुग्ण आढळल्यास रक्त…

दंगलग्रस्त प्रदेश अशी विदर्भाची ओळख नसली तरी जातीय व धार्मिक ध्रुवीकरण हा वैदर्भीय राजकारणाचा पाया राहिला आहे.

लोकांची तशी इच्छा आहे आणि पर्याय उभा करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार्य राहणार आहे.

परिवहन खात्याने राज्यभरातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांत (आरटीओ) ६५ सिम्युलेटर (संगणक यंत्रणेवरील आभासी वाहन चालवण्याची यंत्रणा) लावण्याचा निर्णय घेतला…

करोना संकट व टाळेबंदीमुळे राज्यात बेरोजगारीची समस्या निर्माण झाली होती.

दृष्टिहीन मतदारांना त्यांच्या मतांची पडताळणी करण्यास सक्षम बनवण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आली आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (एलआयसी) विविध विमा योजनांची मुदत पूर्ण झाल्यावरही ग्राहकांनी दावा न केलेले १६ हजार ५२ कोटी रुपये पडून…

राज्यात एकीकडे वन्यजीव गुन्हे आणि मानव-वन्यजीव संघर्षांत वाढ होत असताना जिल्हा आणि विभागस्तरीय व्याघ्र कक्ष समितीला मात्र त्याचे गांभीर्य नाही.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनी प्रदूषणासाठी निकष घालून दिले असले तरीही महाराष्ट्रात या निकषाचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(एमपीएससी) संकेतस्थळावरील तांत्रिक गोंधळामुळे शेकडो उमेदवार पूर्व परीक्षेला मुकणार असल्याच्या ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर परीक्षा शुल्कामुळे अर्ज भरू न शकलेल्या…

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमधील (टीस) अनुसूचित जाती/जमाती व इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांची केंद्र सरकारकडून गळचेपी सुरू असल्याचे समोर आले आहे.