चैतन्य प्रेम सद्गुरू बोधानुसार आचरण साधणं ही सोपी गोष्ट नाहीच आणि हा साधनाभ्यास सतत करायचा आहे. तो सदासर्वदा सर्वकाळ करायचा…
Page 1286 of विचारमंच

सध्या भाजप असो वा शिवसेना आपल्याला जनतेच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी जनतेने निवडून दिले आहे

समन्वयाचा अभाव आणि दीर्घकालीन धोरणशून्यता यांमुळेच, बदललेल्या पीक पद्धतीचा संबंध दिल्लीच्या हवेशी लागतो..

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात फ्लोराइडयुक्त पाण्यामुळे दातांचे विकार बळावले आहेत, हाडे ठिसूळ होऊन एका पिढीचे भवितव्य संकटात आले आहे

हिंदी साहित्याची परंपरा मोठी असली तरी, साधारण १७७० पासून पुढल्या ‘रीती’काव्याचा सखोल अभ्यास अॅलिसन बुश यांनी केला.

सत्तेची साठमारी हा एक खुमासदार खेळ. कधीकधी तो एवढा रंगतो, की आपणही एक खेळाडू होऊन जावे असे अनेकांना वाटू लागते.

भाजप आणि शिवसेना- या दोघांनी कितीही आदळआपट केली, तरी त्यांना एकत्र येण्यावाचून पर्याय नाही.

गेल्या ७० वर्षांमध्ये काश्मीर धोरणात काँग्रेसने अनेक घोळ घातले. त्यातून काश्मिरी जनतेची भारताबद्दलची विश्वासार्हता पूर्ण लयाला गेली.

कित्येक वर्षांनंतर अलीकडे कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळाला, तेव्हा केंद्राने शहरी ग्राहकांची नाराजी नको म्हणून कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला.

भारत जर अमेरिकेच्या काही अंश खर्चात स्वबळावर अंतराळात गरुडझेप घेऊ शकतो, तिथे असल्या प्रश्नांची काय ती मजल!

चैतन्य प्रेम माणसाचा या जगातला सर्वात मोठा शत्रू आणि सर्वात मोठा मित्र एकच आहे आणि ते म्हणजे-त्याचं मन! सत्शास्त्रंही सांगतात…

महावितरणच्या वाढत्या वीजदरांमुळे राज्यातील उद्योग बाहेर जाऊ लागले तर स्थानिक रोजगार कमी होणार हे नक्की.
- Prev page
- Page 1
- …
- Page 1,285
- Page 1,286
- Page 1,287
- …
- Page 2,561
- Next page