दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप ब्रह्मदेव माने पाच वर्षांनंतर शिवसेना ठाकरे गटातून काँग्रेस पक्षात स्वगृही परतले आहेत.
पुलवामाचा हा हल्ला घडला नाही तर घडविण्यात आला होता. प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनीच त्याचा गौप्यस्फोट केला होता. या घटनेची संबंधित प्रश्नांची…
सोलापुरात काँग्रेस आणि भाजपने त्यांचे उमेदवार जाहीर केले असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार…
श्रीलंकेच्या ताब्यातील कच्चथिवू बेटावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला. श्रीलंकेला कच्चथिवू बेट देण्याच्या निर्णयावरून पंतप्रधान मोदींनी…
इंडिया आघाडीने आज दिल्लीत ‘लोकतंत्र बचाव महारॅली’ काढली. यावेळी खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मॅच फिक्सिंगचा गंभीर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारताची एकता, अखंडता आणि हित कमकुवत करणे हे काम काँग्रेसने गेल्या ७५ वर्षांत केलं आहे.”
महाराष्ट्रातील सात लोकसभेच्या जागांवर काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय वंचितने घेतला आहे.
दर पाच वर्षांनी निवडणुका येतात पण देशातील अशा अनेक समस्या आहेत ज्या नेहमीच अनुत्तरित राहतात. विशेषत: महिलांच्या समस्या. लोकसभा निवडणुकीच्या…
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी मतांची विभागणी होणे काँग्रेसला अजिबात अपेक्षित नाही. त्यासाठी काँग्रेसच्या मंडळींनी देव पाण्यात ठेवले आहेत.
भाजपवर ‘कर दहशवादी’ असा आरोप करून भाजप सरकारच्या काळात लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप केला.
पिलभीत मतदारसंघातून वरुण गांधी यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली
सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत करायची की मित्रपक्षाचा उमेदवार मान्य करायचा याचा निर्णय रविवारी दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून…