सुखस्वप्नाचे कोंब..

मुंबईकरांना आजही भयस्वप्न दाखवणारी ‘२६ जुलै’ २००५ मध्ये आली होती.. त्या पुराची दशकपूर्ती पुढल्या वर्षी होईलच, पण त्याआधीचा, यंदाच्या २०१४…

पावसाची विश्रांती

जिल्ह्य़ातील बहुतांश भाग पावसाने व्यापल्यानंतर गुरुवारी मात्र त्याने अचानक उघडीप घेतली. मागील चोवीस तासांत जिल्ह्य़ात ६८० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यामुळे…

राज्यातील दमदार पावसामुळे धरणातील साठा २९ टक्क्य़ांवर!

राज्यावर आठ-दहा दिवसांपूर्वी असलेले दुष्काळाचे सावट आता जवळजवळ दूर झाले आहे. विशेषत: विदर्भ आणि सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यांना सध्या पावसाचा सर्वाधिक तडाखा…

साद जलधारांची

‘धन्य धन्य हे वसुमती। इचा महिमा सांगो किती। प्राणिमात्र तितुके राहाती । तिच्या आधारे।। सहा ऋतूंचे सहा सोहळे साजरे करणारी…

८० टक्के पेरण्या आटोपल्या

संपूर्ण जून कोरडा गेला असला तरी जुलैच्या मध्यात पावसाने जोर पकडला असून चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने जवळपास ८०…

विदर्भातील जलसाठा वाढू लागला!

नागपूरसह विदर्भात सर्वत्र आता पावसाने हजेरी लावली असून विदर्भातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांमधील जलसाठा वाढू लागला आहे.

संबंधित बातम्या