Anil Sharma on Bollywood Actors Silence on Pakistan: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले आणि भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ९ तळं उद्ध्वस्त केली. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध खूप तणावपूर्ण आहेत. याबद्दल पाकिस्तानचे अनेक कलाकार भारताविरुद्ध गरळ ओकत आहेत, परंतु काही मोजके सेलिब्रिटी वगळता बाकीच्या बॉलीवूड स्टार्सनी मौन बाळगलंय, यामागचं कारण गदरच्या दिग्दर्शकाने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अनिल शर्मा यांना विचारण्यात आलं की बॉलीवूडला कशाची भीती आहे? भारतीय कलाकारांनी त्यांच्या पोस्टमध्ये पाकिस्तानचे नावच घेतले नाही. यावर गदरचे दिग्दर्शक म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर झाले, त्याच दिवशी मी पोस्ट केली होती. कारण दहशतवाद हा वाईट आहे, देश कोणताही असतो. जो देश दहशतवादाला पाठिंबा देतो तो चांगला असू शकत नाही. त्या देशातील सामान्य नागरिक चांगले असतील, त्या देशाचे कलाकार तिथे राहत असल्याने ते भारताविरुद्ध ट्विट करत असतील. पण वाईट गोष्ट ही आहे की तुम्ही दहशतवादाला पाठिंबा देत आहात. तुम्ही दहशतवाद्यांच्या पाठीशी उभे आहात.”
अनिल शर्मा यांना विचारण्यात आलं की भारतीय कलाकारांना कशाची भीती वाटते? मार्केटिंगची भीती आहे का? की फॉलोअर्स गमावण्याची? यावर अनिल शर्मा म्हणाले, “मी काय उत्तर द्यावं? तुम्ही स्वतः या प्रश्नांची उत्तरं दिलीत. इंडस्ट्रीची विदेशात खूप मोठी बाजारपेठ आहे आणि त्यापैकी पाकिस्तानी प्रेक्षकांची संख्या खूप जास्त आहे. भारतीय कलाकारांचे पाकिस्तानी फॉलोअर्सही खूप जास्त आहेत. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की ही वेळ निघून जाईल. पण बोलल्यास मी माझे फॉलोअर्स गमावेन. माझं जग संपेल, माझ्याकडे ओव्हरसीज मार्केट राहणार नाही, असा विचार बरेच लोक करतात.”
Manoranjan Breaking News Updates : मनोरंजन बातम्या अपडेट्स
'नवरी मिळे हिटलरला' फेम कालिंदी मालिकेबाबत म्हणाली, "तिथल्या माणसांमुळे…"
भाग्यश्रीने २७ वर्षांपूर्वी काढलेले माधुरी दीक्षितचे स्केच; 'धकधक गर्ल'चे स्केच पाहताच नेटकरी म्हणाले…
जयंत व विश्वा पुन्हा समोरासमोर येणार अन् जान्हवी…; 'लक्ष्मी निवास' मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो
Video: "असा कलंक…", भैरवी सावलीच्या कुटुंबाविरुद्ध करणार 'असे' काही…; सावली देणार चोख उत्तर, मालिकेत ट्विस्ट
"तिच्याबरोबर शेवटचे काही महिने…;" आईच्या निधनानंतर जॅकलिन फर्नांडिसची प्रतिक्रिया, म्हणाली, "मी अजूनही यामधून…"
"वृत्तपत्रातील 'ती' बातमी वाचून बाळासाहेब ठाकरेंनी मला फोन केला अन्…;" अभिजीत सावंतचा खुलासा; म्हणाला, "त्यांनी मला घरी बोलावलं…"
…म्हणून लोकप्रिय अभिनेत्रीला अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून काढले होते; खुलासा करत म्हणाल्या, "जया बच्चनपेक्षा मी चांगली…"
वहिनी ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंड श्वेता बच्चनला खूप आवडायचा; त्याला म्हणालेली 'Hot'
कार्तिक आर्यनने सोडला करण जोहरचा 'दोस्ताना २', आता 'या' अभिनेत्याची लागणार वर्णी, जान्हवी कपूरचाही पत्ता कट?
विशाल निकमने अक्षया हिंदळकरबरोबरचा 'तो' व्हिडीओ केला शेअर; मराठी अभिनेत्याच्या कमेंटने वेधले लक्ष, म्हणाला…
"आम्हाला एकदाही विचारलं नाही…", राजामौलींच्या 'मेड इन इंडिया' चित्रपटावर दादासाहेब फाळकेंच्या नातवाची प्रतिक्रिया, म्हणाले…
६ महिन्यांपूर्वी झालं लग्न, प्रसिद्ध अभिनेत्री अन् तिचा पती राहतात वेगवेगळ्या खोलीत; म्हणाली, "त्याच्या आयुष्यातील बराच..."
अभिजीत सावंत लग्नानंतर वापरत होता टिंडर; स्वत:च खुलासा करत म्हणाला, "माझ्या पत्नीला याबद्दल माहीत…"
"लग्नाआधी दोनवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला…;" हृता दुर्गुळेच्या सासुबाईंचा खुलासा, म्हणाल्या…
एकेकाळचे लोकप्रिय अभिनेते, दिवाळखोर झाले अन् अंत्यसंस्कारासाठी…; बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्याविषयी जाणून घ्या 'या' गोष्टी
'हेरा फेरी ३'मध्ये बाबू भैयाची भूमिका साकारण्यास परेश रावल यांचा नकार, स्वत: केला खुलासा; म्हणाले, "चित्रपट अडचणीत…"
"मी न्हावी म्हणून काम केलं…;" अभिनेते कमल हसन यांनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले…
चार लग्नं करणारी अभिनेत्री, दोघे पाकिस्तानी, तर भारतातले 'ते' दोघे कोण? जाणून घ्या
"1BHK मध्ये राहतात, पण ऑडीने फिरतात", अभिनेत्रीने केली बॉलीवूड स्टार्सची पोलखोल; म्हणाली, "माझी स्विफ्ट थांबवायचे अन्..."
अनिल शर्मांचं बॉलीवूड कलाकारांबद्दल वक्तव्य (फोटो - इन्स्टाग्राम)
भारतीय कलाकार दहशतवादाबद्दल बोलताना पाकिस्तानचं नाव का घेत नाहीत, याबद्दल दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी त्यांचं मत मांडलं आहे.