अमृतमहोत्सवाच्या औचित्याने वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा विद्यापीठाकडून करण्यात आली होती.
अंध विद्यार्थ्यांना लेखनिक मिळण्यात अडचणी येतात. काही वेळा लेखनिकाच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचे गुण जातात.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार राज्यातील विद्यार्थ्यांना कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालयांकडून कार्य प्रशिक्षण कक्ष (इंटर्नशिप सेल) स्थापन…
रवी जाधवच्या मुलाने विदेशातून पूर्ण केलं ग्रॅज्युएशन, त्यांनी शेअर केलेली पोस्ट चर्चेत
असरच्या अहवालामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला खडबडून जाग आली. त्यानुसार केंद्रप्रमुखांनी त्यांच्या अखत्यारितील शाळांना अचानक भेटी देऊन शाळेची तपासणी करण्याचे…
देशाची संविधान सभा स्थापन होत असताना हिंदू-मुस्लिम तणाव टोकाला गेला होता. अशा वेळी शांततेची, संयमाची भाषा बोलणारा प्रमुख आवाज होता…
केंद्र शासनाने इतर मागासवर्गासाठी १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजनेनुसार शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना १९९८ पासून लागू केली आहे. महाराष्ट्रात अजूनही…
बायजू कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी कर्मचाऱ्यांना भावनिक पत्र लिहिले आहे. कंपनी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असून नुकताच जानेवारी…
या प्रकरणी माय कॉलेज खोज कंपनीचे संचालक अमित कुमार, प्रतिभा भाटी, सौरभ झा, पूनम राजपुरोहीत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…
मुक्त विद्यापीठामार्फत निवड झालेल्या लाभार्थ्यांना पाच दिवसांचे उद्योजकता आधारीत कौशल्य विकास निवासी प्रशिक्षण देण्यात येईल.
विद्यार्थी जनहो जागे व्हा आणि केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांत ग्रुप-सी व ग्रुप-बी (अराजपत्रित) पदांवर भरती होण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे घेतल्या…
चालू आर्थिक वर्षातील सुधारित केलेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत त्यात अवघ्या २९४.७४ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.