काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाहीबद्दल लंडनमध्ये केलेल्या विधानांवरून भाजपने त्यांना लक्ष्य केले असताना शनिवारी पंतप्रधानांनीही याबाबत भाष्य केले.
काँग्रेसने शुक्रवारी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्यातील संसदेतील संघर्ष तीव्र झाला आहे.